Wednesday 8 July 2015

मलमपट्टी



आपल्याला हवाहवासा असणारा
आणि नक्की मिळणार अशी
(उगीचच) अपेक्षा ठेवलेला पुरस्कार
दुसऱ्याच कोणाला जाहीर होतो,
तेव्हा इंदिवर यांच्या या ओळी थोडा दिलासा देतात...


अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम हैं
और कुछ आप की फितरत में वफ़ा भी कम है
वरना जीती हुयी बाजी तो ना हारे होते

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...