बुधवार, ८ जुलै, २०१५

मलमपट्टी



आपल्याला हवाहवासा असणारा
आणि नक्की मिळणार अशी
(उगीचच) अपेक्षा ठेवलेला पुरस्कार
दुसऱ्याच कोणाला जाहीर होतो,
तेव्हा इंदिवर यांच्या या ओळी थोडा दिलासा देतात...


अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम हैं
और कुछ आप की फितरत में वफ़ा भी कम है
वरना जीती हुयी बाजी तो ना हारे होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेवि...