बुधवार, ८ जुलै, २०१५

मलमपट्टी



आपल्याला हवाहवासा असणारा
आणि नक्की मिळणार अशी
(उगीचच) अपेक्षा ठेवलेला पुरस्कार
दुसऱ्याच कोणाला जाहीर होतो,
तेव्हा इंदिवर यांच्या या ओळी थोडा दिलासा देतात...


अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम हैं
और कुछ आप की फितरत में वफ़ा भी कम है
वरना जीती हुयी बाजी तो ना हारे होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अखेरचा राम राम, पावनं!

   डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास  'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला. त्याचं ...